ताज्या घडामोडी

कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण आपघात; गाडी 400 फूट दरीत कोसळली

साखरपा पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडी ४०० फूट दरीत कोसळल्याची माहिती मिळाली असून गाडीतील अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. साखरपा पोलीस आणि स्थानिक मेहनतीने अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Related Articles

Back to top button
??????